विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

Author: Aapla Maharashtra Digital

नालेसफाईची डेडलाईन 31 मे रोजीच संपली आहे. असे असूनही अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेलेला नाही. फक्त वरवरचा प्लास्टिकचा कचरा उचलला गेला. नाले पूर्ण क्षमतेने साफ न केल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याची शक्यता आहे. दरवर्षी हा प्रकार संपूर्ण पालिका हद्दीत पाहायला मिळतो. यंदाही ठाणे जलमय होणार हे निश्चित. : मनीष वाघ