विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

Author: Aapla Maharashtra Digital

स्वतः दुःखाचा वारा पिऊन माझी आजी दुसऱ्यांसाठी सुख वाटण्याचे ज्ञान शिकली होती. तिच्या जाण्याने आमच्या घरातच नव्हे तर आख्ख्या गावाला तिची कमतरता भासली होती. स्वतःच्या जीवात जीव असेपर्यंत दुसऱ्यासाठी झटण्याची तिची वृत्ती आजही मनाला उभारी देऊन जाते. सौ. भारती सावंत, खारघर, नवी मुंबई

डॉ. हेडगेवार यांच्या काळापासून ते डॉ. मोहन भागवत यांच्या काळापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक समस्यांशी निगडित आहे आणि देशाच्या राजकारणाला देशाच्या सामाजिक केंद्रबिंदूभोवती फिरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मोदी-शहा ही जोडी या प्रयत्नांना हरताळ फासत आहे… भाष्य : मनीष चंद्रशेखर वाघ *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक, पत्रकार.